पोस्ट्स

ऑक्टोबर मध्ये बॅंकांना तब्बल 21 दिवस सुट्टी, पहा सुट्यांची यादी | Bank Holiday October 2022 Maharashtra

इमेज
Bank Holiday October 2022 Maharashtra – ऑक्टोबरमध्ये बँकांना तब्बल 21 दिवस सुट्टी ऑक्टोबर 2022 महिन्यात सुट्यांचा सुकाळ असून देशातील वेगवेगळ्या भागांत एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना कामाचे नीट नियोजन करावे लागणार आहे. Bank Holiday October 2022 Maharashtra ऑक्टोबर 2022 मध्ये नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. याशिवाय देशाच्या अनेक भागांत स्थानिक पातळीवरील उत्सव आहे. शनिवार रविवारच्या नेहमीच्या सुट्याही आहेतच. त्यामुळे बँकांना सुटी असेल. 22 ते 24 ऑक्टोबर या काळात सलग 3 दिवस बँका देशात सर्वच ठिकाणी बंद राहतील. 22 व 23 रोजी शनिवार-रविवारची सुटी असेल. 24 रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त बँका बंद राहतील. हे देखील वाचा » शेतकऱ्यांसाठी खुशखबर!!! पीक विमा मिळण्यास आजपासून सुरुवात ऑक्टोबर सुट्यांची यादी 1 ऑक्टो. – बैंक अकाउंटस हाफ इअर्ली क्लोजिंग डे गंगटोक 2 ऑक्टो. – रविवार व गांधी जयंती सर्व ठिकाणी 4 ऑक्टो. – दुर्गापूजा, दशहरा (महानवमी), आयुधा पूजा, श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, को कोलकता, लखनौ, पाटणा, रांची, शि...

New :- Msf मध्ये नवीन पदांची भरती. आजच अर्ज करा

इमेज
MSF Bharti 2022 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF ) येथे रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची अधिसूचना MSF च्या वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यातआली आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. 🔴 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. ✅️ अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी वॉट्सअप नंबर वर मेसेज करा ( ९३०९२२८९०३)  ✅️  अधिकृत वेबसाईट :-  जाण्यासाठी येथे क्लिक करा • शैक्षणिक पात्रता :- जाहिरात पहा नोकरी करण्याचे ठिकाण :- नाशिक, सांगली, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, धुळे, जळगांव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पूणे, रायगड, ठाणे, सोलापूर, अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ सप्टेंबर २०२२ अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन ( ई - मेलवर / ऑफलाईन Empanelment.mssc@gmail.com 🔰 नवीन भरतीच्या जाहिरात व बातम्या वॉट्सअपवर मिळवण्यासाठी : इथे क्लिक करा.

Crop Insurance शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय आला

इमेज
   Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई  पूरग्रस्त साठी अनुदान जाहीर झालेले आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला जिरायत १३६००, बागायत २७०००, आणि फळ बाग ३६०००, यांच्यासाठी अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय आलेला आहे Crop Insurance  अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारखा नैसर्गिक आपत्तीमूळे शेती पिकाची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नीविष्टा अनुदान ( Input Subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बांबिकारिता देखील विहित दराने मदत देण्यात येते crop insurance कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नुकसान भरपाई आणि शासन निर्णय पाहण्यासाठी वॉट्सअप नंबर वर मेसेज करा ९३०९२२८९०३ राज्यता जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झाल्यास बाधीत शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत असेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०....

Sbi Bank :- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे यांना मिळणार १० लाख रुपये कर्ज निधी मंजूर

इमेज
  राज्यतील बेरोजगार बघता मराठा समाजातील बेरोगराच्या हाताला काम मिळावे, त्याना व्यवसायमध्ये उभारी घेता यावी, व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास हवा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतील सुरवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यतील युवकांना अत्यंत सोपा पद्धतीने व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत Sbi bank. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सशिक्षीत कशल तरुणांना स्वत:चा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायची वाढ करण्यासाठी १० ते ५० लाखापर्यत बिनव्याजी कर्ज पुरवठा कारण्यात येतो Sbi Bank • एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल • योजनेचा  लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड प्रत ( पासपोट कुटुंब सदस्यांची  नावे असलेली बाजू ) अपलोड करणे अनिवार्य आहे. • जर लाभार्थ्यांनी मध्येच नियमित कर्जाची परत फेड...

Pm Kisan केवायसी झाली का चेक करा 🤔

इमेज
Pm Kisan ekyc:-   सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट जायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या आधार नंबर टाकायचा आहे... इथे क्लिक करून चेक करा तुमची ई - केवायसी झाली का नाही त्यांच्या नंतर तुमच्या स्क्रीन वर असा ( ekyc is already done) मेसेज आला असेल तर तुमची पीएम किसान ई - केवायसी झाली आहे...   असेच ऑनलाईन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा... 👇👇👇👇 वॉट्सअप क्लिक करा

ही आहे शेवटची तारीख | pm kisan last date 2022

इमेज
PM KISAN KYC Last Date In marathi 2022  जिल्ह्यात पीएम - किसान योजनेत 2 लाख 16 हजार 93 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 85 हजार शेतकऱ्याचा या खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकर्यना या योजनेत लाभ मिळतो, त्यांना केवायसी करणे बंधन कारक करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले आहेत. पीएम किसान योजनेत दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांनी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यात अनेकांची रक्कम चुकीच्या खात्यावर अथवा अपात्र लाभाथ्याकडे जात असल्यासे प्रकार उघडकिस आले आहे. शिवाय मयताच्या नावावरही लाभ घेतला जाऊ शकतो, हे लक्षात आल्याने या निर्णयाचे संकेत देण्यात येत आहे.         PM Kisan Kyc Last Date in Marathi 2022 31आगस्ट 2022 पर्यत केयसी पूर्ण करण्याचे संकेत प्राप्त झाले असले अरीही तशा स्पष्ट सूचना प्रशासनास नसल्याने यातच वेळ निघून जाण्याची भीती आहे. येथे क्लिक करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई - केव्हायसी करून घ्यावी पीएम - किसान केवायसी कशी करायची खाली वाचा.   आधार क्रमांकशी जोडलेला मोबाईल नंबर सबमीट लिंकरावा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ...

नोकारदरांना दिलासा! फक्त एक वर्ष केलं तरी मिळणार ग्रॅज्युएटी |Gratuity update

इमेज
  Gratuity Update- आता फक्त एक वर्ष काम केल्यावरही मिळणार ग्रॅज्युईटी मोदी सरकार नोकरदारांना दिलासा. ग्रॅज्युईटीसाठी कोणत्याही संस्थेत पाच वर्ष सतत काम करायची सक्ती राहणार नसून फक्त एक वर्ष काम  केल्यावरही ग्रॅज्युईटी मिळणार आहे. केंदातील मोदी  सरकारने नोकरदारांसाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचा्यासाठी ही गुड न्युज असून, हा मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.   देशातील कामगार सुधारण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चार नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. याबाबतची माहिती कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली आहे.अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहिताना संमती दिली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीसाठी कोणत्याही संस्थेत5 वर्षसतत काम करण्याची सक्ती राहणार नाही. सरकाने त्यांची घोषणा केलेली नाही ; परंतु नवीन कामगार कायदा लागू होताच हा निर्णय लागू होणार आहे. केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना लाभ कोणत्याही कर्मचाऱ्यांने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष  काम केले, तर त्याला ग्रॅज्युईटी मिळेल. सरकारने ही व्यवस्था निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच कंत्राटावर काम करण...